नवीन शेतकरी मंडळा ची स्थापना
कृषी विज्ञान केंद्र आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नाबार्ड च्या नियम प्रमाणे शेतकरी मंडळा ची स्थपना करावयाची आहे. त्यासाठी गावातील सर्व इच्छुक ( २० किंवा जास्त) शेतक-यांनी एकत्र येवून आपले शेती आणि ओळखी संबधी सर्व कागदपत्रे घेवून तसेच सर्वांचे मोबाईल क्रमांकाची यादी घेवून के.वी.के. तोंडापूर , (वारंगा फाटा) येवून प्रत्यक्षContinue Reading